Monday, 26 August 2013

विचार २५.

सुपीक विचारांची देवाणघेवाण, वस्तुस्थितीची जाणीव आणि महापुरूषांचे विचार ह्या तीन गोष्टींचा अवलंब केला तर उद्याचं भविष्य अवश्य घडेल आणि भारत हा विकसनशील देशापासून विकसित देश होण्यास मागे राहणारा नाही.

.. मनोज गुजर दि– २६/०८/२०१३  

No comments:

Post a Comment