जेव्हा लेखणीचा जन्म हृदयातून होतो तेव्हा लेखणी कलेचं स्वरूप धारण करते.
Monday, 26 August 2013
विचार २५.
सुपीकविचारांची देवाणघेवाण, वस्तुस्थितीची जाणीवआणिमहापुरूषांचे विचारह्या तीन गोष्टींचा अवलंब केला तर उद्याचं भविष्य अवश्य
घडेल आणि भारत हाविकसनशीलदेशापासून विकसितदेशहोण्यास मागे राहणारा नाही.
No comments:
Post a Comment