Monday, 2 September 2013

विचार ३१.

तरून पिढीची मस्तके सुधारली तर अर्थव्यवस्था सुधारायला वेळ नाही लागणार आणि तरून पिढीची मस्तके तेव्हाच सुधारतील जेव्हा त्यात महापुरुषांचे विचार, सुपीक विचार आणि वस्तुस्थिती यांची जाणीव व भरणा केला जाईल. कारण मस्तके सुधारली कि, सकारात्मक विचार दृष्टीकोन यांचा जन्म होतो आणि सकारात्मक विचार दृष्टीकोन ह्यामुळे मनुष्य बुद्धीचा सुलभ सुपीक वापर करतो आणि बुद्धीच्या सुलभ सुपीक वापरावर मनुष्य आर्थिक सत्ता गाजवतो हि वस्तुस्थिती आहे.

जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ०१/०८/२०१३

No comments:

Post a Comment