Monday, 2 September 2013

विचार ३०.

माणसाने कार्य असे करावे कि आपण काही न बोलता आपले कर्तुत्व सर्व काही बोलायला हवे.
पण आज परिस्थिती वेगळी आहे, आज बाजारगप्पा करणारे फडफड तोंड वाजवताय आणि कर्तुत्वशून्य जगताय.
 
जय जिजाऊ
जय शिवराय

शिव-अर्पण मनोज दि - ०१/०८/२०१३

No comments:

Post a Comment