"काय बोललं त्यापेक्षा कोण
बोललं हे महत्वाचे आहे."
जर एखादा दारुडा आम्हाला
अपशब्द बोलला तर आम्ही
त्याकडे दुर्लक्ष करत त्याच्या बोलण्याला मनावर घेत नाही व त्याच्या बोलण्याचा
विचारही करत नाही.
पण त्याच जागी एखादा सुशिक्षित, विचारी व्यक्ती आम्हाला काही बोलला तर त्यावर आम्ही विचार करायला हवा कि, मी
कुठे चुकलो का...???.
म्हणून काय बोललं त्यापेक्षा कोण बोललं याला जास्त महत्व आहे.
जय जिजाऊ
जय शिवराय
शिव-अर्पण मनोज
दि - २४/११/२०१३
No comments:
Post a Comment